लग्नाचा निर्णय एकदा चुकला की,आयुष्य हा मागे जात नाही..
सगळं काही विसरून तिथेच थांबावं लागते अखेरपर्यंत, अखेरच्या क्षणापर्यंत..
सगळं मुकाट सहन करून किंवा स्वमर्जीने सुद्धा झाल्यानंतर मग कळतं असं केलं असतं तर बरं झालं असतं..
शेवटी पच्छाताप करण्यापलीकडे काहीच उरत नाही...
सगळं काही मनातच राहून जातं मरेपर्यंत... आपलं प्रेम सुद्धा...
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
#navratri sad song